व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 29 January 2018

मंत्रालयात धर्मा पाटीलशेतकऱ्यांची आत्महत्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा -अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

 महाराष्ट्र राज्यात शेतकरयांचे हाल होत आहेत...शेतकऱ्यांना वेळेवर पैशे मिळत नाहीत नाहीत तसेच योग्य मोबदला मिळत नाही...धर्मा पाटिल यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांना कोटयावधी रुपये मिळतात आणि धर्मा पाटिल यांना मात्र चार लक्ष रुपये देण्याची सरकारची भूमिका रहाते हे चलाये क़ाय...आता पालकमंत्री बावनकूळे यांनी आता चोकशिचे आदेशाची भूमिका घेतली आहे...आम्ही काहीतरी करतोय असा केविलवांना मंत्रयांची धडपड आहे...धर्मा पाटिल ह्यातीत असतांना तेथील जिल्हाधिकारी,एसडीओ,पालकमंत्री यांनी वेळेवर यांवर लक्ष दिले असते तर धर्मा पाटिल यांचा मृयु झाला नास्ता आणि त्यांच्या कुटुंबाल न्याय मिळाला असता... हे सरकार असंवेदन सरकार आहे...महाराष्ट्रात बारा हजार लोकांनी आत्महत्या केल्यात...देशात महाराष्ट्र राज्याचे नाव लवकीक होते..या सर्वांवर सरकारने काळीमा फासली आहे...सरकारचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही...धर्मा पाटलाच्या महाराष्ट्रात बारा हजार लोकांनी आत्महत्या केल्यात...देशात महाराष्ट्र राज्याचे नाव लवकीक होते..या सर्वांवर सरकारने काळीमा फासली आहे...सरकारचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही...देशात दलालांचा सुलसुळाट झाला आहे...

धर्मा पाटलाच्या शेताच्या आसपास राज्यातील काही मंत्र्यांनी जमीनी घेतल्याचे प्रकरण समोर येत आहेत याची चौकशी झाली पाहिजे...सरकारने धर्मा पाटिल यांची क्रूर हत्या केलिय म्हणून सरकारच्या विरोधात तिनशे दोनचा दाखल झाला पाहिजे आणि मंत्री आणि अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्यांनी हिमत असेल तर कारवाही करावी अस आवाहन कांग्रेस प्रदेशध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल आहे... चव्हाण नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलले...

No comments:

Post a Comment